तुझ्या त्या शब्दाने
मन माझ हेलावल
त्या अंतरीच्या जखमेन
भरून न यायचं ठरवलं
चार दिवस तुझ्या सोबत...
मी मलाच विसरून गेलो..
तू गेलीस निघून दूर...
पण मी तिथेच विरून गेलो...
तू येणार म्हणून सख्या ,
मी पावसाला जायला सांगितल ... त्याने मात्र मला..
तुला भिजवायला सांगितल !!!
आठवणी मोत्याच्या हार प्रमाणे असतात,
डोर जशीच तुटते सगळेच विसखटतात....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा