बुधवार, १९ ऑक्टोबर, २०११

उखाणे नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू

कपावर कप कपाखालि बशि
माझी बायको उवर्शी बाकी सगळ्या म्ह्शी *

आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
--चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा

अमुल्य आहेत तुम्हा सर्वान्चे आशिर्वाद आणि सदिच्छा
आणि असेच सदैव -- आणि -- च्या पाठिशि राहोत हिच माझि मनिषा

नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
.....च नाव आहे लाख रुपये तोळा

नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू
.... चे नाव घ्यायला मी कशाला लाजू

चिवड्यात घालतात खोब्ररयाचे काप
--- रावां समवेत ओलांडते माप

*पाव शेर रवा पाव शेर खवा
...चे नाव घेते हजार रुपये ठेवा.
*
*दही,साखर,तुप
...राव माला आवडतात खुप*
* *
बंगलौर.म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ.
घास घालतो .........बोट नको चाउस

मैत्रि आणी नात्यात नसावा स्वार्थ
--- मुळेच माझ्या जीवनाला अर्थ

सूपभर सुपारी निवडू कशी,
गळ्यात माळ वाकु कशी,
पायात पैंजण चालू कशी,
........ बसले मित्रपाशी,
कपाटाची चावी मागू कशी..?

हिरव्या शालुला जरिचे काठ
चे नाव घेते, सोडा माझी वाट

कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
मि देतो ...... ला श्रिखद चा घास

एक होति चिऊ, एक होता काऊ,
.. ना घास भरवला तर मि काय खाऊ?

लग्नात्त लागतात हार आणी तुरे
.... च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे

कलीयुगात घडलाय यांच्या रुपाने चमत्कार...
आमुकरावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार!!!

आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हाविश्नु आणि महेश ,
......च नाव घेवुन करते मि ग्रुह प्रवेश

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
...चे नाव घेते राखते तुमचा मान

सुखद वाटते हिवाऴ्यातले ऊन,
...रावाचे नाव घेते ...ची सुन

शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ति पेक्षा युक्ति ने,
.......रावांच नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने

एक होति परि .....
नाव घेते आता जावा आपापल्या घरि

केलेीच पान चुरुचुरु फाटत ...
....रावाच नाव घेताना कस कस वाटत

*नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा
...रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा*

*एवढा मोठा वाडा , वाडया समोर विहिर , विहिरीत होता कोनडा , कोनाडयात होती कोरी
पाटी , पाटीत काळी माती , मातीत पेरले गहु , गव्हाला टाकलं पाणी , म्हणुन फुटले
कोंब , कोंब दिसतात हिरवे पण काढायला कशी जाऊ , माझ लग्नच अजुन झालं नाही तर
नाव कुणाच घेऊ . *
* *
दोन वाति एक ज्योति,दोन शिम्पले एक मोति ----रावाचि मि सौभाग्यवति.

ग़ूलाबाचे फुल दिसायला ताजे
---- नाव घेते सौभाग्य माझे

श्रावणात पडतात सरीवर सरी
-----रावा्ंचे नाव घेते ---- हि बावरी

गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
----- नाव घेते सोडा माझी वाट

पोरीं वर बोलू काही......

पोरीं वर बोलू काही......
जरा चुकीचे... तरी बरोबर......
जरा चुकीचे, तरी बरोबर , बोलू काही.....
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

उगाच वळसे शब्दांचे ह्या देत रहाती ...
उगाच वळसे शब्दांचे ह्या देत रहाती ...
भीडले नाहीत डोळे तोवर, बोलू काही......
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

आम्हास पाहून कट्या वर, कुजबुज्ल्या वेड्या ..
आम्हास पाहून कट्या वर, कुजबुज्ल्या वेड्या ..
पाठ फीरू दे त्याची, नंतर बोलू काही........
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

नको - नको से दुखः तुम्हा जर, नकोच आहे ..
नको - नको से दुखः तुम्हा जर, नकोच आहे ..
हवे-हवे ते हळवे कातर, बोलू काही.......
चला दोस्त हो ; पोरींवर बोलू काही......

"तिची-तिची" च ती कीती काळजी, बघा झुगारून..
"तिची-तिची" च ती कीती काळजी, बघा झुगारून..
आज "हिचे" रे "तिचे"ते नंतर, बोलू काही........
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

राखी असू दे हातां मध्ये, ढाल म्हनुनी..
राखी असू दे हातां मध्ये, ढाल म्हनुनी..
वाट आंधळी, प्रवास खडतर ,बोलू काही .......
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

न जाने कौनसा मोड आखरी हो

न जाने कौनसा मोड आखरी हो
===============================

कल तक जिस राह पर चलते आये है
वो आज भी सुनी डगर है
कल भी कल की खबर नहीं थी
न आज कोई खबर है
सपने बहुत सजाये है
अरमानो के पंख लगाये है
तूफान के कश्ती फस भी जाये तो
इरादों के सैलाब को रोक नहीं पाए है
पर क्या पता इन्ते जो ख्वाब है
कब टूट कर बिखर जाये
ये जो चलती सास है
कब धड़कन अधूरी छुट जाये
कब जिंदगी हमसे नाता तोड़ दे
नहीं जानते इस सफ़र में कौनसा आखरी मोड़ है ........

जगजीत सिंग यांची एक गझल

जगजीत सिंग यांची एक गझल नक्की ऐका
(ठूकरावो के अब के प्यार करो.. मै नशे मे हु)}

"दारू" ....(कधी ब्याड कधी वायीट असते :))

मोरू,दारू कधी चागली कधी वायीट असते
चढणारी,झोंबणारी तर कधी लायीट असते

ती वाट पाहत कोरड्या गळ्यांची, गर्द होते
कधी ब्याड मोरनिग तर कधी गुड नायीट असते

नसातला प्रवास तिचा गार वार्याने वेग धरतो
आपल्याच सुताने कापलेली आपली कायीट असते

संत्रा,मोसंबी,कधी विलायती,नावात काय आहे
ज्याच्या त्याच्या परीने झेपलेली फायीट असते

परवाना प्राप्त जिभेला ते कुणी कायदे काय सांगावे
थेंब थेंब शोषनार्यांना सागराचे खुले परमिट असते

बंद भिंतीत,मंद प्रकाशात सुख-दुख साजरे होतात
निर्व्यसनी मताने 'ब्याड',पिणाऱ्याना ते रायीट असते

कुछ छोटे से ख्वाब है मेरे

कुछ छोटे से ख्वाब है मेरे
=======================
युही चलते हुए

परछाई को भी मै थामना चाहती हु

उस बहती हवा के रफ़्तार से उड़न चाहती हु

असमान को ज़मी से देखे ज़माने बीत रहे है

एक बार मै उसे अपने आगोश में भरना चाहती हु

आग के दरिया से तो आज भी डरता लगत है

उसी आग को अपने अरमानो के पंख बनाना चाहती हु

उन हसती कलिओ की खूबसूरती,

फूलो की खुशबू को अपने नूर में सजाना चाहती हु

चकता है जैसे सितारा असमान में

मै दुनिया की भीड़ में ऐसे ही जगमगाना चाहती हु

उस सूरज नज़र किसने मिलाली है आज तक

मै उसकी रौशनी से बाते करना चाहती हु

एक ख्वाइश है छोटी सी

एक अरमान है दिल

इरादों का दामन थाम कर

मै पंछी की बनती उड़ना चाहती हु..

मै ये जिन्दगी अपनी शर्तो पे जीना चाहती हु

भेटली होतीस एकदा... फ़क्त तुझ्या श्वासाने... milind

आजची ही रात्र वैरयाची...
सारेच रुसतात माझे साथी...
जे होते कधी सुख दुखात सोबत...
त्यांनीच तोडली आज सारी नाती.



माझे नाव तुझ्या...
नावा शिवाय अपुरे....
जसे तुझ्या शिवाय..
माझे हे जिवन अधुरे..


बहरुदे तुझे जिवन...
हेच माझे मागणे...
परत नको वळून पाहूस...
हेच तुला माझे सांगणे..


भेटली होतीस एकदा...
फ़क्त तुझ्या श्वासाने...
समोर तु येताच ...
तुझं कुंकु मध्ये आले...


जाणवतो मला अजुनही...
तुझा न झालेला स्पर्श....
अन त्या स्पर्शा मागील...
तुझ्या ओठावरील हर्ष..

मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर

मन -----

मन वढाय वढाय
उभ्या पिकातल ढोर
किती हाकलं हाकलं
फिरी येते पिकावर

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात
आता व्हत भुइवर
गेल गेल आभायात

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन
उंडारल उंडारल
जस वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी
याच न्यार रे तन्तर
आरे इचू साप बरा
त्याले उतारे मन्तर

मन एव्हड एव्हड
जस खसखसच दान
मन केवढ केवढ
आभायतबि मावेन

देवा आस कस मन
आस कस रे घडल
कुठे जागेपनी तुले
अस सपन पडल

- बहीणाबाई चौधरी

एक नातं जोडताना आपण

एक नातं जोडताना आपण
किती नात्यांना दुरावतो
एकाच्या जवळ जाताना
दुसऱ्याला .....विसरतो !

उन्हात आपण असलो कि
सावलीला नुसतं आठवतो
पण सावलीत गेलं कि मात्र
उन्हाला झिडकारतो !

जमिनीवर असलो कि
आभाळाला घाबरतो
पण उंच उडताना मात्र
जमिनीला सोडतो !

जगताना आपण नेहमी
स्वप्नांमागे चालतो
पण स्वप्नात असलो कि मात्र
जगण्याला सुनावतो !

का असं होत असेल
हेही तुम्हाला सांगतो
माणूस म्हणून जगताना
आपण माणसालाच विसरतो !

असंच असतं...... तू हात हातात घेतलास कि मी

असंच असतं......
तू हात हातात
घेतलास कि मी
सोड सोड म्हणायचं ,
हवा असणारा
स्पर्श झाला कि
मोहरून जायचं !

असंच असतं .......
तू बोलत असताना
मी तुला एकटक
पाहत राहायचं ,
ते तुझ्या लक्षात आलं कि
मग मी लगेच नजरेला
दुसरीकडे वळवायचं !

असंच असतं.......
सर्दी होईल म्हणून
पावसात भिजायला
खोटं खोटं टाळायचं,
पण तू सोबत आलास कि
आणलेली छत्री मिटवून
तुझ्यासोबत भिजायचं !

असंच असतं........
रोज रात्री उगाच
झोपेचं सोंग घेऊन
सगळ्यांना फसवयाचं,
पण खोट्याच मिटलेल्या
त्या डोळ्यांनी गुपचूप
तुला स्वप्नात आणायचं !

असंच असतं ....
तुझ्यासमोर अबोल होणाऱ्या
लाजऱ्या माझ्या मनाला
एकांतात तुला भेटवायचं ,
आणि माझ्याही नकळत मग
तू पसरलेल्या मिठीत
स्वत :ला मिटून घ्यायचं !
असंच असतं ..................

कातरवेळी स्पर्शुनी गेली मंद वारयाची झुळूक,

आज माझ्या स्वप्नांना...
तु आपलेले करुन जा...
जाता जाता स्वप्नांना त्या...
मला प्रत्यक्षात देऊन जा..



एकदा भेटायचे आहे मला..
या चंद्र चांदण्यांना..
विचारायचयं रात्रीच का पसरवतात..
हा खेळ चांदण्यांचा..



कातरवेळी स्पर्शुनी गेली मंद वारयाची झुळूक,
मिसळूनी सारे रंग ते, गडद झाले आभाळ,
बरसुनी त्या वर्षाधारा, ओघळते थेंब ते टिपताना,
तुझ्या कांतीवरती ते खेळताना, आठवले ते दिवस,
माझ्या मिठीत मिळणारी उब, अन तुझ्या स्पर्शासाठी मी अधीर,
जमले नाही जे मला, तुला सहजच जमले,
प्रेम माझे एकाकी, ते तसेच कावरेबावरे,
कैक प्रयत्न करुनी, नाही शमले ते, विजल्या अनंत पणत्या,
उरल्या फक्त माझ्या प्रेमाच्या अनंत पाउलखुणा, गहीरया, पावसात भिजलेल्या,
तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या,,

amol ghayal

पुन्हा .........मीच असेल ...

खूप वाट पहिली
अजून तो आलाच नाही
जगत होते खरी मी
पण श्वास काही चालला नाही ......




पुन्हा .........मीच असेल .........

पुन्हा तुझ्या विचारात .... मीच असेल
पाहशील जेव्हा स्वताला.... मीच दिसेल

दाटतील हुंदके,तू मोकळी रडशील कशी
डोळे जागतील माझ्यासाठी,रात्र घेयील कुशी
तू शोधशील स्वप्नात मला ,मी तिथे नसेल
रिकाम्या डोळ्यात मग पाणीच पाणी साचेल

कविता माझ्या तू पुन्हा पुन्हा वाचून काढशील
शब्द भरशील डोळ्यात आणि स्तब्ध रडशील
मग हळूच आठवणींच्या गर्दीत तुला एकट वाटेल
ऐन कोरड्या मनात तुझ्या . भेटीचं एक ढग दाटेल

एकटी असशील जेव्हा जेव्हा ..सोबत मीच असेल
दूर जाणाऱ्या वाटेवर ठेव पाऊल ...पलीकडे
...........................वाट पाहणारा हि मीच असेल

उद्या जेव्हा तू नसशील

उद्या जेव्हा तू नसशील
===============
जगते आयुष तुझ्या सोबतीने
क्षणाचा हि विचार नाही
उद्या जेव्हा तू नसशील माझ्या सवे
कसे हे जीवनात सख्या श्वास उरेल

आज हृद्य चे स्पंदन
तुला साद देतात
पापण्या ओलावल्या तरी हसतात
उद्या या हाकेला कोण होकार देणार
पापण्यांचे ओझे कसे हलके होणार
उद्या जेव्हा तू नसशील माझ्या सवे
कसे हे जीवनात सख्या श्वास उरेल

तुझ्या स्पर्श नि मी रोमांचित होते
तुझ्या गोड आठवणीत दिवस रात्र सरते
उद्या फक्त आठवांचे काळे ढग येतील
मनसोक्त बरसतील तरी उणीव राहील
सरीच्या रुपात तुझे दुख वाहील
प्रत्येक थेंब फक्त तुला पाहिलं
उद्या जेव्हा तू नसशील माझ्या सवे
कसे हे जीवनात सख्या श्वास उरेल

आज जागते तुझ्या सवे
मी गुतले श्वास तुझ्या श्वासात
उद्या कसे कुणाला तो श्वास मोहरून जाईल
कसे त्या स्पर्शाला माझे मन बरवून घेईल
उद्या जेव्हा तू नसशील माझ्या सवे
कसे हे जीवनात सख्या श्वास उरेल

भरलं होतं सख्या आभाळ माझही

भरलं होतं सख्या आभाळ माझही
म्हणून तर पावसाला मी यायला सांगितल
विरहाचं गीत त्याला थांबवायला सांगून
आठ्वणींच गाठोडं खोलायला सांगितल !

पावसाने मला एकदा विचारल होतं,

कवितेत काल ज्याला
होता जपला
तोच चंद्र आज
काळ्या ढगांत लपला
रागाने त्याच्या
वीज हि चिडली
नभी नाही चंद्र म्हणून
चांदणी हि रडली



पावसाने मला एकदा विचारल होतं,
तुला कोणासोबत जगायला आवडेल?
मी पण त्याला सहजच विचारलं,
मला एकटीला तुला भिजवायला आवडेल ?

तू मला आभाळ दाखवलस,

खिडकीतून बोट करून
तू मला आभाळ दाखवलस,
...भरलेलं ...
पण ते तर माझ्याकडे
आधीपासूनच होतं ..
तेही तूच दिलेलं ...
ते रितं का करत नाहीस
म्हणून तू मला विचारलस .
पण ते रितं झाल्यावर
माझ्याजवळ कांही
उरतंच नाही ..
हे तू सोयीस्कर विसरलस!

मृत्यूस दाद देवून गेले.....

मृत्यूस दाद देवून गेले.....

पुरावे तिथले सारे ते मिटवून गेले
मृत्यूस माझ्या अपघात पटवून गेले

लेखणीत शब्द काही रक्तबंबाळ होते
आंधळे,बघ्याची भूमिका वठवून गेले

भिनभिणत्या ओळी प्रतेक्ष्य दर्शी होत्या
खऱ्या कवितेसही ते खोटे वदवून गेले

ओठात मिळाल्या अर्धवट चार ओळी
अंधारात निष्कर्ष ते पणतीचे ठरवून गेले

पंचनामा लेखकाचा वाचकाच्या हाती
कागदी ताबुतात ते मज पुरवून गेले

मी मागितली होती तुकडा दाद त्यांना
पश्चात माझ्या ते पाखरा घास भरवून गेले