झाडा सारखे बहरून
तिचे हसणे
वारा येऊन गेल्यावर
माझे पाला पाचोळा वेचणे...
हसतो का आज तू माझ्या वर
उद्या तुझी हि वेळ येईल
जरी आज मी तुटले तरी
उदया परत झेप घेई
दिव्याला असते का अंधाराची भीती
सूर्याला सालीलाची
चंद्राला प्रखर तेजाची
मग का या मनाला भीत पराजयाची
डोळ्यात भावनांचे ,बीज काळजाने पेरले
अंकुरल्या त्या रोपा,तुज नाकारता ना आले |
शिंपले तारुण्य माझे,र्हद्यास तुझ्या कळाले
बरसले जे सूर त्यातून ,तुज रोकता ना आले |
आकाश म्हणू कि तुजला ,ती वाहणारी सरिता
सर येता पावसाची ,तुज भिजता परी न आले |
माझ्याकडे असावी ,तुझी बहरलेली प्रीती
न्हाता आठवात डोळे ,तुज पाहता ना आले |
जाता रुसुनी सखे तू,मना समजावता ना आले
नजरेस माझ्या परंतु ,तुज हुलाकावता ना आले ||

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०११
ज्याच्या घरी अंधार असेल
ज्याच्या घरी अंधार असेल
अश्रुंवाचून कांहीच नसेल
त्याच्या घरी एकदा तरी ..
'एक दिवा लाव ....'
तेल नाही वात नाही
अंधारात हात नाही
त्यांच्या घरी एकदा तरी ..
'एक दिवा लाव............'
*****जय मातादी !!!!!!****
नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!!!!!
मनामनात भक्ती आणि शक्तीची ज्योत अखंड तेवत राहू दे !!!!!
ज्ञाचा दिवा घर-घरात उजळू दे !!!!!!!!!!
*******जय मातादी *********
अश्रुंवाचून कांहीच नसेल
त्याच्या घरी एकदा तरी ..
'एक दिवा लाव ....'
तेल नाही वात नाही
अंधारात हात नाही
त्यांच्या घरी एकदा तरी ..
'एक दिवा लाव............'
*****जय मातादी !!!!!!****
नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!!!!!
मनामनात भक्ती आणि शक्तीची ज्योत अखंड तेवत राहू दे !!!!!
ज्ञाचा दिवा घर-घरात उजळू दे !!!!!!!!!!
*******जय मातादी *********
मी तो नव्हे... जो नाते तोडून जाईन...
आकाशातून निखळला तारा..
धरतीच्या कुशीत येऊन विसावला...
धरतीने दिले त्याला प्रेम आईचे..
धरती पासून विळग होऊन शुभ्र चंद्र उगवला...
तुझ्या हूंकाराची वाट पाहून...
मन माझे व्याकूळते...
तु मात्र मुक धारण करतेस...
अन हृदय माझे काकूळते
तु आलीस भेटायला..
की पाऊसही रिम झिम बरसायचा..
तुझी माझी भेट जणू..
तो ही लपून बघायचा
तू होतीस परकी...
तरी आपली वाटली...
परक्यांवर असे हे आपलेपण..
म्हणूनच मनात भीती दाटली..
संध्याकाळ चा उनाड वारा...
हळूच चाहूल तुझी देऊन जातो...
असाच आता रोज तो...
मला फ़सवून जातो..
आज ही नभात या....
एक पक्षी विहारतो...
जायचे त्यास कोणत्या दिशा..
असे का विचारतो...
मी तो नव्हे...
जो नाते तोडून जाईन...
मी मात्र जाता जाता..
नवे नाते जोडून जाईन..
धरतीच्या कुशीत येऊन विसावला...
धरतीने दिले त्याला प्रेम आईचे..
धरती पासून विळग होऊन शुभ्र चंद्र उगवला...
तुझ्या हूंकाराची वाट पाहून...
मन माझे व्याकूळते...
तु मात्र मुक धारण करतेस...
अन हृदय माझे काकूळते
तु आलीस भेटायला..
की पाऊसही रिम झिम बरसायचा..
तुझी माझी भेट जणू..
तो ही लपून बघायचा
तू होतीस परकी...
तरी आपली वाटली...
परक्यांवर असे हे आपलेपण..
म्हणूनच मनात भीती दाटली..
संध्याकाळ चा उनाड वारा...
हळूच चाहूल तुझी देऊन जातो...
असाच आता रोज तो...
मला फ़सवून जातो..
आज ही नभात या....
एक पक्षी विहारतो...
जायचे त्यास कोणत्या दिशा..
असे का विचारतो...
मी तो नव्हे...
जो नाते तोडून जाईन...
मी मात्र जाता जाता..
नवे नाते जोडून जाईन..
नियती चे खेळ
नियती चे खेळ हे
कुणास ठाऊक आहे
आजचे अगाध सत्य
उद्या पोकळ आहे....
विचारांशी कधी मन जुडले होते
जेवा हि जुडले मेंदू चे घोडे अडले होते
का कल्पकतेचे राज्य इतके समृद्ध आहे
जे वास्तव्या पासून किती तरी लांब आहे
वाहून जातो भावना मध्ये माणूस
भुरळ आहे फक्त
हे मायाजाल आहे
उघडे डोळे पण
समोर अंधार आहे..
कुणास ठाऊक आहे
आजचे अगाध सत्य
उद्या पोकळ आहे....
विचारांशी कधी मन जुडले होते
जेवा हि जुडले मेंदू चे घोडे अडले होते
का कल्पकतेचे राज्य इतके समृद्ध आहे
जे वास्तव्या पासून किती तरी लांब आहे
वाहून जातो भावना मध्ये माणूस
भुरळ आहे फक्त
हे मायाजाल आहे
उघडे डोळे पण
समोर अंधार आहे..
रात्र झाली फार आता चला गड्यांनो जाऊ या
शब्दाविना वाच सखे
भाव माझ्या मनातले
ओढ तुझी ,साथ तुझी
अर्थ जाण स्पर्शातले
पुन्हा नव्याने भेटायाला ताजेतवाने होऊ या
रात्र झाली फार आता चला गड्यांनो जाऊ या
आज पुन्हा रात्र आपली होती झकास रंगलेली
मैफिलीची उर्जा अशी नसानसात भिनलेली
जाऊनी आता निद्रेच्या जरा अधीन होऊ या
रात्र झाली फार आता चला गड्यांनो जाऊ या
आयुष्याच्या सायंकाळी रात्रीच्या या कातरवेळी
घालविण्या वेळ असा सवंगड्यांची जमली मेळी
उदयास पाहण्या पुन्हा नव्याने आपण जागे होऊ या
रात्र झाली फार आता चला गड्यांनो जाऊ या
आभाळ जेव्हा भरून येत
पावसाने तेव्हा थांबायचं नसत
होईल मोकळ आकाश
म्हणून विजेने गर्जायच नसत
तेव्हा करायची फक्त साथ
मातीने पावलांची आणि
भिजल्या क्षणांनी ......
तुझ्या आठवणींची.......!
भाव माझ्या मनातले
ओढ तुझी ,साथ तुझी
अर्थ जाण स्पर्शातले
पुन्हा नव्याने भेटायाला ताजेतवाने होऊ या
रात्र झाली फार आता चला गड्यांनो जाऊ या
आज पुन्हा रात्र आपली होती झकास रंगलेली
मैफिलीची उर्जा अशी नसानसात भिनलेली
जाऊनी आता निद्रेच्या जरा अधीन होऊ या
रात्र झाली फार आता चला गड्यांनो जाऊ या
आयुष्याच्या सायंकाळी रात्रीच्या या कातरवेळी
घालविण्या वेळ असा सवंगड्यांची जमली मेळी
उदयास पाहण्या पुन्हा नव्याने आपण जागे होऊ या
रात्र झाली फार आता चला गड्यांनो जाऊ या
आभाळ जेव्हा भरून येत
पावसाने तेव्हा थांबायचं नसत
होईल मोकळ आकाश
म्हणून विजेने गर्जायच नसत
तेव्हा करायची फक्त साथ
मातीने पावलांची आणि
भिजल्या क्षणांनी ......
तुझ्या आठवणींची.......!
मत होना उदास कभी ऐ प्यारे खुदा के बन्दे
माझ्या प्रेमाची अबोल भाषा सखे
सांग कधी ग होणार तुला अवगत,
का राहणार तू नेहमीचं अनभिज्ञ
आणि होणार माझी वेडी फसगत..!
तुझ्या मनातले समजले म्हणून पडलो तुझ्या प्रेमात
तू नसती फिरवली नजर माझ्या मनात सखे
तर राहिलो असतो तुझ्या प्रेमाविना?????
निपजले मोती काही सये
आठवांच्या शिंपल्यातून
हास्य काहींचे पाहीले मी
भिजलेल्या पापण्यांतून
मत होना उदास कभी ऐ प्यारे खुदा के बन्दे
रेहेम तेरे इश्क पर उसका ज़माने तक रहेगा,
पूरी कायनात शामिल तेरी चाहत की वफ़ा में
सफ़र अनजाने दर्द का बेशक दीवाने तक रहेगा..!!
केव्हातरी जागेन मी
साधासुधा वागेन मी
आधार ही माझाच ना ?
बोलास त्या जागेन मी
मी का धरू शंका मनी ?
जाहीर हे बोलेन मी
वादास ना थारा इथे
साऱ्या जगा सांगेन मी
आहे जणू दीपावली
नेत्र दिवा लावेन मी
काव्यात का मी रंगतो
केव्हातरी सांगेन मी
जीवास या गोडी तूझी
केव्हातरी सांगेन मी
सांग कधी ग होणार तुला अवगत,
का राहणार तू नेहमीचं अनभिज्ञ
आणि होणार माझी वेडी फसगत..!
तुझ्या मनातले समजले म्हणून पडलो तुझ्या प्रेमात
तू नसती फिरवली नजर माझ्या मनात सखे
तर राहिलो असतो तुझ्या प्रेमाविना?????
निपजले मोती काही सये
आठवांच्या शिंपल्यातून
हास्य काहींचे पाहीले मी
भिजलेल्या पापण्यांतून
मत होना उदास कभी ऐ प्यारे खुदा के बन्दे
रेहेम तेरे इश्क पर उसका ज़माने तक रहेगा,
पूरी कायनात शामिल तेरी चाहत की वफ़ा में
सफ़र अनजाने दर्द का बेशक दीवाने तक रहेगा..!!
केव्हातरी जागेन मी
साधासुधा वागेन मी
आधार ही माझाच ना ?
बोलास त्या जागेन मी
मी का धरू शंका मनी ?
जाहीर हे बोलेन मी
वादास ना थारा इथे
साऱ्या जगा सांगेन मी
आहे जणू दीपावली
नेत्र दिवा लावेन मी
काव्यात का मी रंगतो
केव्हातरी सांगेन मी
जीवास या गोडी तूझी
केव्हातरी सांगेन मी
राज्यातील एका खेड्यातील ही गोष्ट अमरप्रेम
अमरप्रेम
निखळ मैत्रीचे खिस्से तर आपण खूप ऐकलेत पण निखळ आणि तंत्रशुद्ध प्रेम म्हणजे अमरप्रेम. यामध्ये कोणताही मोह नाही, कोणताही स्वार्थ नाही, आणि वासनेचा तर कणही नाही. प्रेम म्हंटल कि आपल्या समोर सर्वप्रथम कोणी येत तर रोमिओ आणि ज्युलीएट किंवा लैला आणि मज्नू. अगदी नाहीच नाही तर हिंदी सिनेमातला एखादा नट. पण अमरप्रेम ही कथा अशा किती भारतीयांना माहित आहे? अमरप्रेम शब्द नाही तर कथा. अमरप्रेम ही भारतातील एक सत्य घटना. ज्याचा उलगडा अजूनही झाला नाही कारण ही एका भारतीय खेड्यातील घटना आहे. "अमरप्रेम" या शब्दावर एक मराठी मालिकाही काही दिवस चालली पण त्यात काही वेगळेच होते. काय माहित त्यांनाही या गोष्टीची कल्पना आहे कि नाही ते.
भारतातील उत्तरांचल राज्यातील एका खेड्यातील ही गोष्ट आहे. एका रेल्वे स्थानकावर दोन आगगाड्या थांबल्या होत्या. सगळा गोंधळ होता. कुठे चणेवाला ओरडतोय तर मधेच चहावाला. जो तो आपल्या कामात व्यस्त होता. आणि इथेच सुरवात झाली त्या अमर प्रेमाची. एक अज्ञात तरुण मुलगा व एक सालस मुलगी समोरासमोरून जात होते. काही अंतरावर असताना त्यांची नजरानजर झाली. अगदी चार-पाच घटका अचानक सरून गेल्या, दोघजण बाजूने निघून गेले पण जाताना त्यांचा किंचितसा स्पर्श एकमेकांच्या हाताना झाला. बस्स हेच ते प्रेम. पुढे ते दोघेही आपापल्या दिशेने निघून गेले. जाताना दोघेही एकमेकांना पाहतच राहिले, त्या मुलीच्या बहिणीने तिला आवाज दिला. आणि त्या मुलाला तिचे नाव माहित झाले. दोघांच्याही गाड्या निघाल्या, दोघेही निघून गेले.
जाताना त्या मुलाच्या मनात विचारचक्र सुरु झाले, फक्त तिचा आणि तिचाच विचार. कोण कुठली मुलगी पण ती दिसताच क्षणी काळजाचा ठोका वाजला. मन अजूनही मानत नाही कि ती निघून गेली. तिचा इतका विचार तो करायला लागला कि घरी पोहचेपर्यंत तो तिच्या प्रेमात वेडा झाला. आणि तिच्या नावाने जोर-जोरात ओरडू लागला. आणि वाट दिसेल तिकडे निघाला. तिचा तो विरह त्याला असह्य झाला होता. कोणाशी काही बोलणे नाही. कोणाला काही विचारणे नाही. फक्त तिचे नाव घेत तो चालू लागला. लोक त्याला मारू लागले,शिव्या देऊ लागले, लहान मुले मागून फिरून त्याला चिडवू लागली.
तब्बल साडेचार वर्षांनी तो मुलगा असाच भटकत असताना एका गावात पोहोचला, तिथेही त्याला इतर गावांप्रमाणेच वागणूक मिळाली. लहान मुले त्याला दगड मारत होती आणि तो त्या मुलीचे नाव घेत वाचण्यासाठी पळत होता. त्या गावातील एक मुलगा घरी गेला आणि त्याने "गावात कोणीतरी वेडा आला आहे, आणि तुझ्या नावाने ओरडत आहे" असे सांगितले. त्या वेडयाचे वर्णन ऐकून त्या मुलीला धक्काच बसला. तिने हा तोच मुलगा आहे हे ओळखले आणि ती सुद्धा वेड्यासारखी पळत सुटली. त्या मुलाजवळ पोहचल्यावर त्याने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि अचानक शांत झाला.
त्या मुलीनेही धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि रडू लागली. सर्व मुलांना बाजूला करून ती जवळच असलेल्या झाडाखाली बसली, मुलगाही तिच्या मांडीवर डोके ठेऊन बसला, आणि दोघे एकमेकांकडे पाहू लागले. 'बस्स माझे प्रेम मला मिळाले' असे म्हणून त्याने तिच्या मांडीवरच प्राण सोडले, आणि त्याच क्षणी विरहात व्याकूळ होऊन त्या मुलीनेही त्याच अवस्थेत प्राण सोडले. संपले प्रेम.
काय पटतंय "संपले प्रेम" ........ नाही ना? म्हणूनच हे "अमरप्रेम". हे प्रेम कधी संपणे शक्यच नाही. भारत सरकारच्या वतीने या प्रेमाचा गौरव म्हणून तेथे त्यांच्या मृत्यू अवस्थेचे एक शिल्प उभारण्यात आले आहे. आणि त्याखाली कोरले आहे "अमरप्रेम".
निखळ मैत्रीचे खिस्से तर आपण खूप ऐकलेत पण निखळ आणि तंत्रशुद्ध प्रेम म्हणजे अमरप्रेम. यामध्ये कोणताही मोह नाही, कोणताही स्वार्थ नाही, आणि वासनेचा तर कणही नाही. प्रेम म्हंटल कि आपल्या समोर सर्वप्रथम कोणी येत तर रोमिओ आणि ज्युलीएट किंवा लैला आणि मज्नू. अगदी नाहीच नाही तर हिंदी सिनेमातला एखादा नट. पण अमरप्रेम ही कथा अशा किती भारतीयांना माहित आहे? अमरप्रेम शब्द नाही तर कथा. अमरप्रेम ही भारतातील एक सत्य घटना. ज्याचा उलगडा अजूनही झाला नाही कारण ही एका भारतीय खेड्यातील घटना आहे. "अमरप्रेम" या शब्दावर एक मराठी मालिकाही काही दिवस चालली पण त्यात काही वेगळेच होते. काय माहित त्यांनाही या गोष्टीची कल्पना आहे कि नाही ते.
भारतातील उत्तरांचल राज्यातील एका खेड्यातील ही गोष्ट आहे. एका रेल्वे स्थानकावर दोन आगगाड्या थांबल्या होत्या. सगळा गोंधळ होता. कुठे चणेवाला ओरडतोय तर मधेच चहावाला. जो तो आपल्या कामात व्यस्त होता. आणि इथेच सुरवात झाली त्या अमर प्रेमाची. एक अज्ञात तरुण मुलगा व एक सालस मुलगी समोरासमोरून जात होते. काही अंतरावर असताना त्यांची नजरानजर झाली. अगदी चार-पाच घटका अचानक सरून गेल्या, दोघजण बाजूने निघून गेले पण जाताना त्यांचा किंचितसा स्पर्श एकमेकांच्या हाताना झाला. बस्स हेच ते प्रेम. पुढे ते दोघेही आपापल्या दिशेने निघून गेले. जाताना दोघेही एकमेकांना पाहतच राहिले, त्या मुलीच्या बहिणीने तिला आवाज दिला. आणि त्या मुलाला तिचे नाव माहित झाले. दोघांच्याही गाड्या निघाल्या, दोघेही निघून गेले.
जाताना त्या मुलाच्या मनात विचारचक्र सुरु झाले, फक्त तिचा आणि तिचाच विचार. कोण कुठली मुलगी पण ती दिसताच क्षणी काळजाचा ठोका वाजला. मन अजूनही मानत नाही कि ती निघून गेली. तिचा इतका विचार तो करायला लागला कि घरी पोहचेपर्यंत तो तिच्या प्रेमात वेडा झाला. आणि तिच्या नावाने जोर-जोरात ओरडू लागला. आणि वाट दिसेल तिकडे निघाला. तिचा तो विरह त्याला असह्य झाला होता. कोणाशी काही बोलणे नाही. कोणाला काही विचारणे नाही. फक्त तिचे नाव घेत तो चालू लागला. लोक त्याला मारू लागले,शिव्या देऊ लागले, लहान मुले मागून फिरून त्याला चिडवू लागली.
तब्बल साडेचार वर्षांनी तो मुलगा असाच भटकत असताना एका गावात पोहोचला, तिथेही त्याला इतर गावांप्रमाणेच वागणूक मिळाली. लहान मुले त्याला दगड मारत होती आणि तो त्या मुलीचे नाव घेत वाचण्यासाठी पळत होता. त्या गावातील एक मुलगा घरी गेला आणि त्याने "गावात कोणीतरी वेडा आला आहे, आणि तुझ्या नावाने ओरडत आहे" असे सांगितले. त्या वेडयाचे वर्णन ऐकून त्या मुलीला धक्काच बसला. तिने हा तोच मुलगा आहे हे ओळखले आणि ती सुद्धा वेड्यासारखी पळत सुटली. त्या मुलाजवळ पोहचल्यावर त्याने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि अचानक शांत झाला.
त्या मुलीनेही धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि रडू लागली. सर्व मुलांना बाजूला करून ती जवळच असलेल्या झाडाखाली बसली, मुलगाही तिच्या मांडीवर डोके ठेऊन बसला, आणि दोघे एकमेकांकडे पाहू लागले. 'बस्स माझे प्रेम मला मिळाले' असे म्हणून त्याने तिच्या मांडीवरच प्राण सोडले, आणि त्याच क्षणी विरहात व्याकूळ होऊन त्या मुलीनेही त्याच अवस्थेत प्राण सोडले. संपले प्रेम.
काय पटतंय "संपले प्रेम" ........ नाही ना? म्हणूनच हे "अमरप्रेम". हे प्रेम कधी संपणे शक्यच नाही. भारत सरकारच्या वतीने या प्रेमाचा गौरव म्हणून तेथे त्यांच्या मृत्यू अवस्थेचे एक शिल्प उभारण्यात आले आहे. आणि त्याखाली कोरले आहे "अमरप्रेम".
विसरलो मी कालचे माझे किती श्वास होते
अपेक्षा
प्रेमात नसावा आकस
प्रेमात नसावी इर्षा
एकमेकांवरील विश्वास
हीच असते प्रेमाची अपेक्षा
तुमच्या आमच्या प्रेमात त्या गुलाबाचे काय कोडे,
पण प्रत्येक प्रोपोजल नंतर त्याचीच मान मुरडे..
विसरलो मी कालचे
माझे किती श्वास होते
हात तुझा हाती अन
सारे तुझे भास होते
पुन्हा पुन्हा आठवतो
मंद हळव्या क्षणांना
माझ्यासाठी जसे काही
जगण्याची आस होते
लाविलेस वेड मला
परी आता शोधू कुठे
चोहीकडे पाहीले मी
तुझ्याविना ओस होते
आठवाने जेव्हा तुझ्या
झंकारते काळीज हे
एकेक ती आठवण
माझ्यासाठी खास होते
प्रेमात नसावा आकस
प्रेमात नसावी इर्षा
एकमेकांवरील विश्वास
हीच असते प्रेमाची अपेक्षा
तुमच्या आमच्या प्रेमात त्या गुलाबाचे काय कोडे,
पण प्रत्येक प्रोपोजल नंतर त्याचीच मान मुरडे..
विसरलो मी कालचे
माझे किती श्वास होते
हात तुझा हाती अन
सारे तुझे भास होते
पुन्हा पुन्हा आठवतो
मंद हळव्या क्षणांना
माझ्यासाठी जसे काही
जगण्याची आस होते
लाविलेस वेड मला
परी आता शोधू कुठे
चोहीकडे पाहीले मी
तुझ्याविना ओस होते
आठवाने जेव्हा तुझ्या
झंकारते काळीज हे
एकेक ती आठवण
माझ्यासाठी खास होते
डोळस प्रेम - एक कथा....
डोळस प्रेम - एक कथा....
त्याच्या आयुश्यातला सर्वात मोठा धक्का दायक क्षण नुकताच घडून गेला होता, तसा तो खुप आनंदी मुलगा पण त्याला शांत अन एकटे राहायलाच जास्त आवडायचे. पण त्या घटनेने तो खुप हेळाऊन गेला होता य आधी जे पाहीले नाही त्या सर्वाला अचानक सामोरे गेला पण काय करणार नियतिच्या मनात तेच होते..
नियतीच्या मनात अजूनही खुप काही होते, म्हणूनच तर तिची अन त्याची भेट झाली. म्हणतात ना ज्याचे दु:ख त्यालाच कळते, पण येथे दोघांची दु:खे सारखीच होती. म्हणून त्यांनी एकमेकांना साथ देण्याचे ठरवले.. एक मेकाला दु:खात साथ देता देता ते एकमेकांच्या सुखाचे हि साथी झाले. त्यांनी एकमेका समोर कधी कबूल नाही केले पण एकमेकावर खुप प्रेम करु लागले होते.
कबूल हि कसे करतील आपला हा निर्दयी समाजाने त्यांना सुखाने जगू नसते दिले... पोथि पुराणात म्हटले आहे प्रेमाला कोणतीहि सीमा मर्यादा नसते.. आणि त्या दोघांनीही समाजाच्या पाठमोरे आपल्या प्रेमाचे अंकूर उमलवू लागले.. तो थोडा लाजाळू होता या आधी मुलीशी बोलायचे म्हटले तर हनूमानाच्या पाया पडून जाणारा, मात्र तिच्या सोबत असताना तो सारं जग तिच्यातच सामावले आहे असे भासून तिच्यातच रमून जायचा, अन ती पण त्याच्या बरोबर खुप खुश असायची तो सोबत असला की सारी दु:ख विसरुन रमून जायची..
तासन तास फोन वर बोलणे, वैगरे तसे रोज ते शरीराने दुर असले तरी मनाने सतत एकमेकांसोबत असायचे. एखाद्या वेळी त्याने फोन केला नाही की ती खुप अस्वस्थ होऊन जाई. त्यांनी एकमेकाच्या दु:खाला एकमेकाचा सहारा बनविला अन प्रत्येक दिवस नव्याने जगू लागले.. असे एक वर्ष कधी उलटून गेले त्यांना कळलेच नाही, ते एकमेकांसोबत असताना वेळेचे भानच राहायचे नाही त्यांना.
एक दिवस एक बातमी तिने त्याला सांगीतली अन त्याच्या पायाखालची जमीन निसट्ली, त्याला काय करावे कळेना. ती बातमी तिच्या लग्नाची होती नुकलेच पाहूणे तिला पाहून गेले होते. तिलाही काही सुचेना अश्या वेळी काय करावे. तो तर स्तब्ध झाला होता. तो तिला विचारणार माझ्याशी लग्न करशील..? पण त्याचे शब्द ओठीच अडले, त्याला माहीत होते या नात्याला ह निष्ठूर समाज कटू नजरेने पाहणार अन त्याच्या पेक्षा तिलाच जास्त त्रास देणारं... नियतीने त्या दोघांना काही कारणस्तव एकत्र आणले खरे पण आयुष्य भरासाठी एकमेकाची सोबत घडवून द्यायची राहून गेली. नी या प्रसंगाला एकत्र समोरे जायचे ठरवले होते या नियतीचे नियम तोडून...
काही दिवसात लग्न झाले, दोघेही आधी सारखेच आनंदी एकमेकांसोबत गप्पा गोष्टी एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होऊन प्रत्येक दिवस घालवू लागले.. फ़रक इतकाच की लग्ना नंतर ते कधीही भेटले नाहीत.. पण प्रेमा नंतर मैत्री या अशक्य वाक्याला त्यांनी शक्य करून दाखविले, ती तिच्या नवरया सोबत खुश होती. अन तीला खुश पाहून तो पण आनंदी होता..
प्रेम म्हणजे शरिराने एक होणे नाही तर, प्रेम म्हणजे मने एकरूप होणे... जर मनात ठाम विश्वास असेल मग कोणत्याही प्रसंगाला तुम्ही आनंदाने सामोरे जाऊ शकता... नाते तोडण्या पेक्षा ते जास्तीत जास्त कसे टीकवता येईल या कडे लक्ष द्या..
अंतरजाल साभार- कवी- लेखक.. (गुपित)
त्याच्या आयुश्यातला सर्वात मोठा धक्का दायक क्षण नुकताच घडून गेला होता, तसा तो खुप आनंदी मुलगा पण त्याला शांत अन एकटे राहायलाच जास्त आवडायचे. पण त्या घटनेने तो खुप हेळाऊन गेला होता य आधी जे पाहीले नाही त्या सर्वाला अचानक सामोरे गेला पण काय करणार नियतिच्या मनात तेच होते..
नियतीच्या मनात अजूनही खुप काही होते, म्हणूनच तर तिची अन त्याची भेट झाली. म्हणतात ना ज्याचे दु:ख त्यालाच कळते, पण येथे दोघांची दु:खे सारखीच होती. म्हणून त्यांनी एकमेकांना साथ देण्याचे ठरवले.. एक मेकाला दु:खात साथ देता देता ते एकमेकांच्या सुखाचे हि साथी झाले. त्यांनी एकमेका समोर कधी कबूल नाही केले पण एकमेकावर खुप प्रेम करु लागले होते.
कबूल हि कसे करतील आपला हा निर्दयी समाजाने त्यांना सुखाने जगू नसते दिले... पोथि पुराणात म्हटले आहे प्रेमाला कोणतीहि सीमा मर्यादा नसते.. आणि त्या दोघांनीही समाजाच्या पाठमोरे आपल्या प्रेमाचे अंकूर उमलवू लागले.. तो थोडा लाजाळू होता या आधी मुलीशी बोलायचे म्हटले तर हनूमानाच्या पाया पडून जाणारा, मात्र तिच्या सोबत असताना तो सारं जग तिच्यातच सामावले आहे असे भासून तिच्यातच रमून जायचा, अन ती पण त्याच्या बरोबर खुप खुश असायची तो सोबत असला की सारी दु:ख विसरुन रमून जायची..
तासन तास फोन वर बोलणे, वैगरे तसे रोज ते शरीराने दुर असले तरी मनाने सतत एकमेकांसोबत असायचे. एखाद्या वेळी त्याने फोन केला नाही की ती खुप अस्वस्थ होऊन जाई. त्यांनी एकमेकाच्या दु:खाला एकमेकाचा सहारा बनविला अन प्रत्येक दिवस नव्याने जगू लागले.. असे एक वर्ष कधी उलटून गेले त्यांना कळलेच नाही, ते एकमेकांसोबत असताना वेळेचे भानच राहायचे नाही त्यांना.
एक दिवस एक बातमी तिने त्याला सांगीतली अन त्याच्या पायाखालची जमीन निसट्ली, त्याला काय करावे कळेना. ती बातमी तिच्या लग्नाची होती नुकलेच पाहूणे तिला पाहून गेले होते. तिलाही काही सुचेना अश्या वेळी काय करावे. तो तर स्तब्ध झाला होता. तो तिला विचारणार माझ्याशी लग्न करशील..? पण त्याचे शब्द ओठीच अडले, त्याला माहीत होते या नात्याला ह निष्ठूर समाज कटू नजरेने पाहणार अन त्याच्या पेक्षा तिलाच जास्त त्रास देणारं... नियतीने त्या दोघांना काही कारणस्तव एकत्र आणले खरे पण आयुष्य भरासाठी एकमेकाची सोबत घडवून द्यायची राहून गेली. नी या प्रसंगाला एकत्र समोरे जायचे ठरवले होते या नियतीचे नियम तोडून...
काही दिवसात लग्न झाले, दोघेही आधी सारखेच आनंदी एकमेकांसोबत गप्पा गोष्टी एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होऊन प्रत्येक दिवस घालवू लागले.. फ़रक इतकाच की लग्ना नंतर ते कधीही भेटले नाहीत.. पण प्रेमा नंतर मैत्री या अशक्य वाक्याला त्यांनी शक्य करून दाखविले, ती तिच्या नवरया सोबत खुश होती. अन तीला खुश पाहून तो पण आनंदी होता..
प्रेम म्हणजे शरिराने एक होणे नाही तर, प्रेम म्हणजे मने एकरूप होणे... जर मनात ठाम विश्वास असेल मग कोणत्याही प्रसंगाला तुम्ही आनंदाने सामोरे जाऊ शकता... नाते तोडण्या पेक्षा ते जास्तीत जास्त कसे टीकवता येईल या कडे लक्ष द्या..
अंतरजाल साभार- कवी- लेखक.. (गुपित)
क्या बिगाडा फुलो-ने तेरा ,
गुज माझ्या मनीचे सांगेन मी केव्हातरी
काय माझे अडाखे मांडेन मी केव्हातरी
रोज माझ्या मनाशी संवाद माझा चालतो
वाद संवाद सारे ऐकेन मी केव्हातरी
आज डोळे तुझ्या या वाटेकडे का लागले ?
बोललो का चुकीचे शोधेन मी केव्हातरी
माझ्या गावी जाताना...
तुझ्या गावचा रस्ता मध्येच लागतो...
मग मी पण नकळत ...
त्याच वाटेकडे वळतो...
क्या बिगाडा फुलो-ने तेरा ,
तेरा आशिक हि धोकेबाज था ,
क्यू तोडा उन नाजूक पंखुडीको ,
जब तेरे हि सर पर बेवफाई का ताज था
काय माझे अडाखे मांडेन मी केव्हातरी
रोज माझ्या मनाशी संवाद माझा चालतो
वाद संवाद सारे ऐकेन मी केव्हातरी
आज डोळे तुझ्या या वाटेकडे का लागले ?
बोललो का चुकीचे शोधेन मी केव्हातरी
माझ्या गावी जाताना...
तुझ्या गावचा रस्ता मध्येच लागतो...
मग मी पण नकळत ...
त्याच वाटेकडे वळतो...
क्या बिगाडा फुलो-ने तेरा ,
तेरा आशिक हि धोकेबाज था ,
क्यू तोडा उन नाजूक पंखुडीको ,
जब तेरे हि सर पर बेवफाई का ताज था
जाणून घे आज चारीत्र्यास माझ्या
जाणून घे आज चारीत्र्यास माझ्या
फक्त दे हात तू या हातात माझ्या
छोट्याशा आयुष्याचा जमवू मेळ
एकमेका देऊ आता उरलेला वेळ
फुलवीन प्रेममळा संगतीने तुझ्या
फक्त दे हात तू या हातात माझ्या
मिठीमध्ये तुझ्या विसरलो भान
रात्रंदिन गातो मी तुझे गुणगान
देई आता साद तु हाकेला माझ्या
फक्त दे हात तू या हातात माझ्या
संगतीने तुझ्या नवी शिखरे गाठीन
ओंजळीत तुझ्या सारी स्वप्नेही वाहीन
देई बळ सखे आता पंखास माझ्या
फक्त दे हात तू या हातात माझ्या
फक्त दे हात तू या हातात माझ्या
छोट्याशा आयुष्याचा जमवू मेळ
एकमेका देऊ आता उरलेला वेळ
फुलवीन प्रेममळा संगतीने तुझ्या
फक्त दे हात तू या हातात माझ्या
मिठीमध्ये तुझ्या विसरलो भान
रात्रंदिन गातो मी तुझे गुणगान
देई आता साद तु हाकेला माझ्या
फक्त दे हात तू या हातात माझ्या
संगतीने तुझ्या नवी शिखरे गाठीन
ओंजळीत तुझ्या सारी स्वप्नेही वाहीन
देई बळ सखे आता पंखास माझ्या
फक्त दे हात तू या हातात माझ्या
वेड्या त्या मनासाठी
सोबत जगण्यास जेव्हा
विचारांची अडगळ ठरली
बहारेली प्रीत ती तयांची
अवेळी पानगळ ठरली
वेड्या त्या मनासाठी ,सख्या मी गाव शोधला होता
तू होतास सोबतीला ,म्हणून डावही मांडला होता
रंगात येता डाव मी, हात आशेचा धरिला होता
घालण्या सडा प्रीतीचा ,तेंव्हा प्राजक्तहि आला होता
विचारांची अडगळ ठरली
बहारेली प्रीत ती तयांची
अवेळी पानगळ ठरली
वेड्या त्या मनासाठी ,सख्या मी गाव शोधला होता
तू होतास सोबतीला ,म्हणून डावही मांडला होता
रंगात येता डाव मी, हात आशेचा धरिला होता
घालण्या सडा प्रीतीचा ,तेंव्हा प्राजक्तहि आला होता
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)