खोपा ....
खोपा जीवाचा बांधला
काडी काडी जीव येचून
कवा झुरला तो कवा झुलला
जीव जिवाले रायला टांगून
कवा झाली मी लेक, कवा माय
एका जीवाची शिदोरी राखून
घासा घासात जीव जगवला
चोची भरवले पिला,उपाशी राहून
खोपा माया म्हणवला म्या
फक झाडले,पिला सुखात ठेऊन
भीती जीवा लागली रे देवा
बळ येता पंखा,पिलं जातील उडून
जीव झाला रे म्हतारा आता
ओल आली खोप्या,एकटी रडून
सांभाळले जे,हारपले सारे
रायला,मायासंग खोपा एकटा पडून

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०११
नजर पडली अवचित...नजरानजर झाली, झाला गोड अपघात,
सकाळी बसमध्ये झालेल्या नाट्यमय अपघातावर सहज केलेलं मनोगत, आशा आहे तुम्हालाही ते आवडेलं.....:D
"आज अचानक दैव कसं माझ्यावर बलवत्तर झालं,
बसमध्ये चढल्या सुंदरीशी थोडक्यात भेटवून गेलं!!
गर्दीमधून वाट काढत निघाली जसा जवळ आला Stop ,
बट सारत मुखड्यावरची सळसळत नागीण Non - Stop !!
नजर पडली अवचित...नजरानजर झाली, झाला गोड अपघात,
माझ्या Bag च्या चेनला अडकून ओढणीने तिच्या केला घात!!
ताणली जशी ओढणी वळून बघितलं......आहा....नजाकत,
धरून हातात भरजरी ओढणी दिली खल्लास Smile लाजत!!
व्यर्थ गेला सोडविण्याचा तिचा मिनिट भराचा खटाटोप,
सर्वांच्या मिश्कील नजरेतून होत होते Dramatic आरोप!!
हसती तिची नजर मात्र खिळली होती माझ्यावरचं जराशी,
जेव्हा तिची मैत्रीण खेळायला लागली चेन आणि ओढणीशी!!
शेवटी न राहवून मीचं केला प्रयत्न सोडविण्याचा तो गुंता,
मलाही जमेना शेवटी तिच्या मधुर आवाजानेचं भंगली शांतता!!
Plz ....तोडा आता ते धागे मला कॉलेजला खूपचं झालंय लेट,
चेहऱ्यावरचे अगतिक भाव पाहून तिच्या मीही मग तोडले थेट!!
हसत गेली पुढे निघून मिळाला उतरतानाचा एक ओझरता कटाक्ष,
आधीचं सुखावलेल्या चातक मनावर Sollid मोरपिसं फिरली लक्ष!!
खटकन तुटले सखे ते खट्याळ धागे तुझ्या भरजरी ओढणीचे,
पण भास आभासात नकळत कुठेतरी जुळले धागे दोन मनांचे!!
सांग सालस हरिणी परत अशीचं मुद्दामहून कधी भेटशील का??
Bag ला नाही आता माझ्या अधीर दिलालाचं अडकशील का??
"आज अचानक दैव कसं माझ्यावर बलवत्तर झालं,
बसमध्ये चढल्या सुंदरीशी थोडक्यात भेटवून गेलं!!
गर्दीमधून वाट काढत निघाली जसा जवळ आला Stop ,
बट सारत मुखड्यावरची सळसळत नागीण Non - Stop !!
नजर पडली अवचित...नजरानजर झाली, झाला गोड अपघात,
माझ्या Bag च्या चेनला अडकून ओढणीने तिच्या केला घात!!
ताणली जशी ओढणी वळून बघितलं......आहा....नजाकत,
धरून हातात भरजरी ओढणी दिली खल्लास Smile लाजत!!
व्यर्थ गेला सोडविण्याचा तिचा मिनिट भराचा खटाटोप,
सर्वांच्या मिश्कील नजरेतून होत होते Dramatic आरोप!!
हसती तिची नजर मात्र खिळली होती माझ्यावरचं जराशी,
जेव्हा तिची मैत्रीण खेळायला लागली चेन आणि ओढणीशी!!
शेवटी न राहवून मीचं केला प्रयत्न सोडविण्याचा तो गुंता,
मलाही जमेना शेवटी तिच्या मधुर आवाजानेचं भंगली शांतता!!
Plz ....तोडा आता ते धागे मला कॉलेजला खूपचं झालंय लेट,
चेहऱ्यावरचे अगतिक भाव पाहून तिच्या मीही मग तोडले थेट!!
हसत गेली पुढे निघून मिळाला उतरतानाचा एक ओझरता कटाक्ष,
आधीचं सुखावलेल्या चातक मनावर Sollid मोरपिसं फिरली लक्ष!!
खटकन तुटले सखे ते खट्याळ धागे तुझ्या भरजरी ओढणीचे,
पण भास आभासात नकळत कुठेतरी जुळले धागे दोन मनांचे!!
सांग सालस हरिणी परत अशीचं मुद्दामहून कधी भेटशील का??
Bag ला नाही आता माझ्या अधीर दिलालाचं अडकशील का??
शान पुण्यनगरीची जिथं सारसबाग मानाचा तुरा
जे काही दिव्य आणि उदात्त असत
ते इतकं सहजासहजी मिळत नसतं
,ते इतकं सहजासहजी मिळालं असतं,
तर मग त्याला इतकं महत्व कस आल असतं.
जगरहाटीच्या गाडग्यात
माणुसकीला तिलांजली,
फक्त माणूस उरला आता
मात्र मानवता गंजलेली..!!
सगळेच लागले होते मला...
तुझ्या नावाने चिडवायला...
तुला ते कधीच कळले नाही...
पण ते मला लागले होते आवडायला..
आभाळाचे डोळे भरून येता
तो बरसतो असा
तुझ्या आठवणींचा पाऊस
डोळ्यावाटे बरसावा जसा
तुला आवडायचे फुल...
म्हणून मी रोज घेऊन यायचो..
तुला आवडायचो मी...
म्हणून मी फुलून यायचो..
शान पुण्यनगरीची जिथं सारसबाग मानाचा तुरा
कर जुळती दोन्ही मधोमध रावळात विघ्नहर्ता,
आनंदाची खैरात तळ्यात पुणेरी तोऱ्याचं प्रतिबिंब
"हिरवळी" सोबत गवसते जिथे मनाची प्रसन्नता..!!
मीच तर दोषी असतो,
प्रत्येक वेळेस...
विनाकारण तुला रडवायचे..
अन मग कोपऱ्यात जाऊन रडायचे..
नशिबही आज कसं
धाय मोकलून रडतंय,
शापित भविष्य जाणूनही
का पुन्हा प्रेमात पडतंय..!!
ते इतकं सहजासहजी मिळत नसतं
,ते इतकं सहजासहजी मिळालं असतं,
तर मग त्याला इतकं महत्व कस आल असतं.
जगरहाटीच्या गाडग्यात
माणुसकीला तिलांजली,
फक्त माणूस उरला आता
मात्र मानवता गंजलेली..!!
सगळेच लागले होते मला...
तुझ्या नावाने चिडवायला...
तुला ते कधीच कळले नाही...
पण ते मला लागले होते आवडायला..
आभाळाचे डोळे भरून येता
तो बरसतो असा
तुझ्या आठवणींचा पाऊस
डोळ्यावाटे बरसावा जसा
तुला आवडायचे फुल...
म्हणून मी रोज घेऊन यायचो..
तुला आवडायचो मी...
म्हणून मी फुलून यायचो..
शान पुण्यनगरीची जिथं सारसबाग मानाचा तुरा
कर जुळती दोन्ही मधोमध रावळात विघ्नहर्ता,
आनंदाची खैरात तळ्यात पुणेरी तोऱ्याचं प्रतिबिंब
"हिरवळी" सोबत गवसते जिथे मनाची प्रसन्नता..!!
मीच तर दोषी असतो,
प्रत्येक वेळेस...
विनाकारण तुला रडवायचे..
अन मग कोपऱ्यात जाऊन रडायचे..
नशिबही आज कसं
धाय मोकलून रडतंय,
शापित भविष्य जाणूनही
का पुन्हा प्रेमात पडतंय..!!
नाती सांगायची नसतात,स्वतःच समजायची असतात.
नाती सांगायची नसतात,स्वतःच समजायची असतात.
ओठांमधून न सागता,मनातून जपायची असतात।
तुझ्या प्रत्येक शब्दाला माझा होकार आहे
माझ्या प्रत्येक व्यथेला तुझाच आधार आहे..
इंद्रधनुष्याचे रंग खरंच कीती सुरेख दिसतात पण आपले डोळे ओले होतात जेव्हा ते आयुष्यात उतरतात सप्तरंगी इंद्रधनु आकाशातच चांगलं वाटतं आपल आयुष्य माञ आपल्याला एकाचं रंगाच हवं असतं.
ओठांमधून न सागता,मनातून जपायची असतात।
तुझ्या प्रत्येक शब्दाला माझा होकार आहे
माझ्या प्रत्येक व्यथेला तुझाच आधार आहे..
इंद्रधनुष्याचे रंग खरंच कीती सुरेख दिसतात पण आपले डोळे ओले होतात जेव्हा ते आयुष्यात उतरतात सप्तरंगी इंद्रधनु आकाशातच चांगलं वाटतं आपल आयुष्य माञ आपल्याला एकाचं रंगाच हवं असतं.
म्हणून तिच्या घरातले रडत नव्हते, फक्त तिच्यासाठीच..
म्हणून तिच्या घरातले रडत नव्हते, फक्त तिच्यासाठीच..
मग कधीतरी कुणाच्या तोंडून नाव ऐकायला मिळालं,
काय करते आता ती? कुठे आहे सध्या?
मग लक्षात आलं,
अरे! आपण तर पुरतेच विसरलो तिला...
खिशातून मोबाईल काढला,
तिचा नंबर शोधायला,
पण तिचा नंबरच लागला नाही...
कदाचित बदललेला नंबर माझ्याकडे नव्हता.
मग आणखी कुणाकडे तिचा नंबर भेटतोय का?
कारण तिची मनापासूनच आठवण येत होती,
न सांगता एकमेकांच्या मनातलं ओळखणारे,
असं नातं होतं आमचं, कुणाचीही नझर लागण्यासारखं...
पण असं काहीतरी घडलं,
आणि................
आता कशी असेल ती? कुठे असेल ती?
असे अनेकानेक प्रश्न डोक्यात येत राहीले...
आपणच सांगितलेलं तिला कि,
नेहमी तुझ्या सोबत असेन,
पण ती गोष्ट आपणच विसरलो...
मग तिच्या घरी सहजच फोन केला,
कसे आहेत सगळे, अशी विचारपूस करायला?
खरं तर फक्त तिच्यविषयी विचारायचं होतं,
विचारलं मग, कसे आहेत सगळे?
थोडं थांबून मग उत्तर आलं,
कि सगळे ठीक आहेत...,
माझी मैत्रीण काय म्हणते?
ती आता काय बोलणार?
आणि ती काही बोलू शकते का आता?
थोड्या शांततेनं मग मी विचारलं...
असं का म्हणताय?
अरे, ती काही बोलायला,
ती या जगात असायला तरी पाहिजे ना?
तुझी खूप रे वाट पाहिली तिनं,
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत,
पण तू मात्र आला नाहीस....
तिला काहीतरी झालं होतं...
मी फक्त ऐकतच राहिलो,
शब्द तर बाहेर पडायलाच तयार नव्हते,
अश्रू मात्र भळाभळा वाहत होते....
मग आवाज आला, ऐकतोयस ना!!!
तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस,
आणि दु:खीही होऊ नकोस,
असं तिनंच मला सांगितलंय तुला सांगायला...
आणि हो तुझ्यासाठी काहीतरी लिहून तिनं ठेवलंय,
ती म्हणालेली, माझी आठवण त्याला नक्की येईल,
आणि तो इथे फोन करेल, तेव्हा त्याला दे...
तुला जमेल तसं ये आणि घेऊन जा,
आणि मी फोन ठेवला....
तिनं घरीही सांगून ठेवलेलं,
मी गेल्यावर कुणीही रडायचं नाही,
नाहीतर तिही रडत राहणार, दु:खी राहणार,
म्हणून तिच्या घरातले रडत नव्हते,
फक्त तिच्यासाठीच......... !!!
मग मी तिच्या घरी जाऊन ती चिट्टी घेऊन आलो...
असं वाटतंय कि तू मला विसरलास मला...
अशीच सुरुवात होती...
कसा आहेस...?
मला माहित होतं...
तुला माझी आठवण कधी ना कधी नक्की येईल,
पण तू दु:खी होऊ नकोस,
स्व:ताची काळजी घे,
खूप मोठा हो,
स्व:ताची स्वप्नं पूर्ण कर,
तशी केली असशीलही...
खरं सांगू जाता जाता तुझी खूप आठवण येत होती,
कदाचित तू येशील म्हणून जीव तुझ्यात अडकून राहिला होता,
पण तू नाही आलास,
मग विचार केला,
तुझ्यासाठी जाता जाता काहीतरी बोलून जावं,
मला खात्री होती,
तू हे नक्की वाचशील !!!
या जन्मात मी तुझी होऊ शकली नाही.......
पण पुढच्या जन्मी माझा होशील ना रे?????..........
मग कधीतरी कुणाच्या तोंडून नाव ऐकायला मिळालं,
काय करते आता ती? कुठे आहे सध्या?
मग लक्षात आलं,
अरे! आपण तर पुरतेच विसरलो तिला...
खिशातून मोबाईल काढला,
तिचा नंबर शोधायला,
पण तिचा नंबरच लागला नाही...
कदाचित बदललेला नंबर माझ्याकडे नव्हता.
मग आणखी कुणाकडे तिचा नंबर भेटतोय का?
कारण तिची मनापासूनच आठवण येत होती,
न सांगता एकमेकांच्या मनातलं ओळखणारे,
असं नातं होतं आमचं, कुणाचीही नझर लागण्यासारखं...
पण असं काहीतरी घडलं,
आणि................
आता कशी असेल ती? कुठे असेल ती?
असे अनेकानेक प्रश्न डोक्यात येत राहीले...
आपणच सांगितलेलं तिला कि,
नेहमी तुझ्या सोबत असेन,
पण ती गोष्ट आपणच विसरलो...
मग तिच्या घरी सहजच फोन केला,
कसे आहेत सगळे, अशी विचारपूस करायला?
खरं तर फक्त तिच्यविषयी विचारायचं होतं,
विचारलं मग, कसे आहेत सगळे?
थोडं थांबून मग उत्तर आलं,
कि सगळे ठीक आहेत...,
माझी मैत्रीण काय म्हणते?
ती आता काय बोलणार?
आणि ती काही बोलू शकते का आता?
थोड्या शांततेनं मग मी विचारलं...
असं का म्हणताय?
अरे, ती काही बोलायला,
ती या जगात असायला तरी पाहिजे ना?
तुझी खूप रे वाट पाहिली तिनं,
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत,
पण तू मात्र आला नाहीस....
तिला काहीतरी झालं होतं...
मी फक्त ऐकतच राहिलो,
शब्द तर बाहेर पडायलाच तयार नव्हते,
अश्रू मात्र भळाभळा वाहत होते....
मग आवाज आला, ऐकतोयस ना!!!
तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस,
आणि दु:खीही होऊ नकोस,
असं तिनंच मला सांगितलंय तुला सांगायला...
आणि हो तुझ्यासाठी काहीतरी लिहून तिनं ठेवलंय,
ती म्हणालेली, माझी आठवण त्याला नक्की येईल,
आणि तो इथे फोन करेल, तेव्हा त्याला दे...
तुला जमेल तसं ये आणि घेऊन जा,
आणि मी फोन ठेवला....
तिनं घरीही सांगून ठेवलेलं,
मी गेल्यावर कुणीही रडायचं नाही,
नाहीतर तिही रडत राहणार, दु:खी राहणार,
म्हणून तिच्या घरातले रडत नव्हते,
फक्त तिच्यासाठीच......... !!!
मग मी तिच्या घरी जाऊन ती चिट्टी घेऊन आलो...
असं वाटतंय कि तू मला विसरलास मला...
अशीच सुरुवात होती...
कसा आहेस...?
मला माहित होतं...
तुला माझी आठवण कधी ना कधी नक्की येईल,
पण तू दु:खी होऊ नकोस,
स्व:ताची काळजी घे,
खूप मोठा हो,
स्व:ताची स्वप्नं पूर्ण कर,
तशी केली असशीलही...
खरं सांगू जाता जाता तुझी खूप आठवण येत होती,
कदाचित तू येशील म्हणून जीव तुझ्यात अडकून राहिला होता,
पण तू नाही आलास,
मग विचार केला,
तुझ्यासाठी जाता जाता काहीतरी बोलून जावं,
मला खात्री होती,
तू हे नक्की वाचशील !!!
या जन्मात मी तुझी होऊ शकली नाही.......
पण पुढच्या जन्मी माझा होशील ना रे?????..........
सर्व फुले जरी एकसारखी दिसत असली तरी
सर्व फुले जरी एकसारखी दिसत असली तरी
प्रत्येक फुले हि वेगळीच फुलत असतात
तू माझी कधीच आठवण काढत नाही
मग तुझ्या आठवणी तरी मला रोज का सतवत असतात...
प्रत्येक फुले हि वेगळीच फुलत असतात
तू माझी कधीच आठवण काढत नाही
मग तुझ्या आठवणी तरी मला रोज का सतवत असतात...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)