त्या गंधीत फुलांप्रमाणे तव कांती मज भासली
स्वप्नपरि तु आज माझ्या ह्रदयात सामावलीस
त्या रिमझिमणार्या पाऊस धारा
अंगी जागला शहारी प्रदेश सारा
जणू सुरेख मोर पिसारा
त्यात भासे तुझा गोड चेहरा
प्रित कळी उरी ऊमलली,स्वप्नपरि तु आज माझ्या ह्रदयात सामावलीस
मंद झुळूक ते वार्याचे
गीत गाई तुझे-माझे
भास होता तु येण्याचे
श्वास वाढ्ती स्पंदनांचे
वसुंधरा ही श्रूंगार ल्याली,स्वप्नपरि तु आज माझ्या ह्रदयात सामावलीस
गालीचे मग हरिताचे सुने-सुने बनती
परतीची वाट जेव्हा पद वळती
ओहळाची आसवे मग खळखळती
मधुर संगीत त्यांचे गगनी भिडती
आनंदास आज भरती आली,स्वप्नपरि तु आज माझ्या ह्रदयात सामावलीस

रविवार, ३१ जुलै, २०११
इंद्रधनुचे बांधत तोरण, चहूकडे उधळत हिरवेपण,
फुलपाखरु फुलांवर अलगद..
आपले रंग सोडून जातात...
काही मनातील भाव ही..
न सांगताच कळून जातात..
शब्दांनी शब्दांच्या भाषेत..
शब्द खेळ केले..
शब्दांच्या या खेळामध्ये..
शब्दच हरुन गेले..
शब्दांचा हा चोर खेळ...
आता जास्तच वाढला आहे..
तुझ्या साठी साठवलेला प्रत्येक शब्द..
तुझ्या समोरच अडला आहे..
कोसळणारा पावसात..प्रत्येक थेंब,
चिंब चिंब भिजवत आहे..
त्याच्या प्रत्येक थेंबात ..
तुझ्या स्पर्शाची जाणीव करुन देत आहे..
खळखळणारं नदीचं पाणी..
रानपाखरांची मंजूळ गाणी..
हिरवी गार झाली हि माती..
श्रावण स्तुती करु मी किती..
इंद्रधनुचे बांधत तोरण,
चहूकडे उधळत हिरवेपण,
सजलेल्या सृष्टीचा साजन,
उन्ह सांगते:
आला श्रावण,
श्रावण आला..
आपले रंग सोडून जातात...
काही मनातील भाव ही..
न सांगताच कळून जातात..
शब्दांनी शब्दांच्या भाषेत..
शब्द खेळ केले..
शब्दांच्या या खेळामध्ये..
शब्दच हरुन गेले..
शब्दांचा हा चोर खेळ...
आता जास्तच वाढला आहे..
तुझ्या साठी साठवलेला प्रत्येक शब्द..
तुझ्या समोरच अडला आहे..
कोसळणारा पावसात..प्रत्येक थेंब,
चिंब चिंब भिजवत आहे..
त्याच्या प्रत्येक थेंबात ..
तुझ्या स्पर्शाची जाणीव करुन देत आहे..
खळखळणारं नदीचं पाणी..
रानपाखरांची मंजूळ गाणी..
हिरवी गार झाली हि माती..
श्रावण स्तुती करु मी किती..
इंद्रधनुचे बांधत तोरण,
चहूकडे उधळत हिरवेपण,
सजलेल्या सृष्टीचा साजन,
उन्ह सांगते:
आला श्रावण,
श्रावण आला..
उद्या मी मगंसुञ आणतो
एकदा एक मुलगी रक्शाबंधनच ्या दिवशी राखी घेउन आली...
मि College कट्टयावर बसलो होतो,
ति माझ्याकडे आली आणि मला म्हणाली हात पुढॆ कर, मला राखीबांधाय ची आहे तुला ,
मी म्हणालो मुळीच नाही.
ति म्हणाली काय झालं ? काय झालं ? काय Problem आहे ?
मी म्हणालो वा! ग वा! शहाणीचआहेस की, उद्या मी मगंसुञ आणतो, तु घेशील का बांधुन ?
मि College कट्टयावर बसलो होतो,
ति माझ्याकडे आली आणि मला म्हणाली हात पुढॆ कर, मला राखीबांधाय ची आहे तुला ,
मी म्हणालो मुळीच नाही.
ति म्हणाली काय झालं ? काय झालं ? काय Problem आहे ?
मी म्हणालो वा! ग वा! शहाणीचआहेस की, उद्या मी मगंसुञ आणतो, तु घेशील का बांधुन ?
जीवनाचे गणित
जीवनाचे गणित
वाटत असते अंधाराची रात्र आता नाही उजळणार
जिवनाचे हे गणित कधीच नाही सुटणार
तरीही अचानक आयुष्यात एक दिवस असा येतो
या सगळ्या गोष्ठींचा चेहरा मोहराच बदलुन जातो
कुठुन तरी कुठलातरी एक कवी येतो
त्या गणितातुन जिवनाचे गाणेच गाऊन जातो
आणि मग
आजवर न उलगडलेले कोडे हळुवार उलगडते
निराशेचा अंधार संपतो अन जिवन सारं उजळु लागते
वाटत असते अंधाराची रात्र आता नाही उजळणार
जिवनाचे हे गणित कधीच नाही सुटणार
तरीही अचानक आयुष्यात एक दिवस असा येतो
या सगळ्या गोष्ठींचा चेहरा मोहराच बदलुन जातो
कुठुन तरी कुठलातरी एक कवी येतो
त्या गणितातुन जिवनाचे गाणेच गाऊन जातो
आणि मग
आजवर न उलगडलेले कोडे हळुवार उलगडते
निराशेचा अंधार संपतो अन जिवन सारं उजळु लागते
का उगाचं भिजू मी त्या उनाड पावसात
का उगाचं भिजू मी त्या उनाड पावसात
प्रीतीच्या अभिषेकात न्हाऊन निघत असताना,
पण किंचितसे डोळे आणि मनही भिजत
पावसाच्या सरी एकट्यानेच झेलताना..!!
प्रीतीच्या अभिषेकात न्हाऊन निघत असताना,
पण किंचितसे डोळे आणि मनही भिजत
पावसाच्या सरी एकट्यानेच झेलताना..!!
ओळख नसते पाळख नसते
ओळख नसते पाळख नसते, असे आपणास कोणीतरी भेटते.
मग एकमेकांची ओळख पटते, त्याची आपली गट्टी जमते.
एकमेकांच्या मनातील भाषा कळते इकडेतिकडे मन वळते.
इतकी मग पक्कड बसते सहज तोडणे आवघड असते.
दूर राहणे असह्य होते का असे हे नाते असते.
अशीच हि न तुटणारी जन्मोजन्मीची "मैत्री" असते
मग एकमेकांची ओळख पटते, त्याची आपली गट्टी जमते.
एकमेकांच्या मनातील भाषा कळते इकडेतिकडे मन वळते.
इतकी मग पक्कड बसते सहज तोडणे आवघड असते.
दूर राहणे असह्य होते का असे हे नाते असते.
अशीच हि न तुटणारी जन्मोजन्मीची "मैत्री" असते
आठवणींच्या पावसाने
आठवणींच्या पावसाने ,
अंग अंग भिजून गेले…
कांही थेंब सुखावून गेले,
कांही मन हेलावून गेले….
सुखाचे थेंब ओघळून गेले,
गारठ्यातही अंग शहारले…
बाकी थेंब अंगात भिनले,
पावसातही जाळत राहिले….
आठवला तो पहिला पाऊस,
तुझ्या माझ्या भेटीचा…
डोळे पाणावून गेला ,
आज पाऊस आठवणींचा....!!
अंग अंग भिजून गेले…
कांही थेंब सुखावून गेले,
कांही मन हेलावून गेले….
सुखाचे थेंब ओघळून गेले,
गारठ्यातही अंग शहारले…
बाकी थेंब अंगात भिनले,
पावसातही जाळत राहिले….
आठवला तो पहिला पाऊस,
तुझ्या माझ्या भेटीचा…
डोळे पाणावून गेला ,
आज पाऊस आठवणींचा....!!
प्रेमा पेक्षा श्रेष्ठ मैत्री,
अचानक पाऊस आल्यावर काही
थेंब तिच्या ओठांवर थांबले,
क्षणभर मी पाहतच राहिलो
पहिल्यांदाचं मला थेंब व्हावेसे वाटले..!!
प्रेमा पेक्षा श्रेष्ठ मैत्री,
म्हणून मी तीलाच जपली..
प्रेम माझ्या भाग्यात नाही..
पण मैत्रीने लाज राखली..
माझ्या ह्र्द्यातल्या झोपाळ्यावर..
घेऊ चल आपणही हिंदोळा..
झोके घेत घेत मग..
घेऊन जाऊ आपले प्रेम आभाळा..
खुभी नक्कीच होती ग माझ्यात तेव्हाच
तुझ्या हृदयात ठाण जे मांडू शकलो . . .
अन मला वाटत, न विसरू शकणारे असे
अविस्मरणीय क्षण नक्कीच देऊन बसलो . . .
थेंब तिच्या ओठांवर थांबले,
क्षणभर मी पाहतच राहिलो
पहिल्यांदाचं मला थेंब व्हावेसे वाटले..!!
प्रेमा पेक्षा श्रेष्ठ मैत्री,
म्हणून मी तीलाच जपली..
प्रेम माझ्या भाग्यात नाही..
पण मैत्रीने लाज राखली..
माझ्या ह्र्द्यातल्या झोपाळ्यावर..
घेऊ चल आपणही हिंदोळा..
झोके घेत घेत मग..
घेऊन जाऊ आपले प्रेम आभाळा..
खुभी नक्कीच होती ग माझ्यात तेव्हाच
तुझ्या हृदयात ठाण जे मांडू शकलो . . .
अन मला वाटत, न विसरू शकणारे असे
अविस्मरणीय क्षण नक्कीच देऊन बसलो . . .
जेव्हा तुला कोणी आवडतो..
जेव्हा तुला कोणी आवडतो..
एकदा मी प्रेमाला विचारले
कुठे कुठे तू असतोस रे?
प्रेम मला हसून म्हणाला..
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...
जेव्हा तुला कोणी आवडतो..
मी क्षणात तुझ्या हृदयात शिरतो रे...
तू विचार फक्त माझाच करतो
कारण मी पूर्णपणे तुझाच असतो रे........
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...
प्रेम तू कुणावरही कर....
मी तुला तिथेच दिसणार असतो रे....
तू प्रेम दुसर्याला जितके देशील...
त्याच्या दुप्पट तुला मी मिळणार असतो रे...
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...
आयुष्य खरच खूप सुंदर आहे..
माझा हात सोडून देऊ नकोस रे......
जेव्हा जेव्हा मला तू बोलावनार..
मी तुझ्याच हृदयात लपून असतो रे....
एकदा मी प्रेमाला विचारले
कुठे कुठे तू असतोस रे?
प्रेम मला हसून म्हणाला..
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...
जेव्हा तुला कोणी आवडतो..
मी क्षणात तुझ्या हृदयात शिरतो रे...
तू विचार फक्त माझाच करतो
कारण मी पूर्णपणे तुझाच असतो रे........
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...
प्रेम तू कुणावरही कर....
मी तुला तिथेच दिसणार असतो रे....
तू प्रेम दुसर्याला जितके देशील...
त्याच्या दुप्पट तुला मी मिळणार असतो रे...
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...
आयुष्य खरच खूप सुंदर आहे..
माझा हात सोडून देऊ नकोस रे......
जेव्हा जेव्हा मला तू बोलावनार..
मी तुझ्याच हृदयात लपून असतो रे....
जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाही......
जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाही......
जवळ असताना मात्र ऐकमेकांशी पटत नाही....
कळतं सार पण वळत नाही......
खरचं काय असते मैत्री ते दुर गेल्याशिवाय कळत नाही...
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते..
आनंद दाखवण्यासाठी हसायची गरज नसते..
दु : ख दाखवायला आसवांची गरज नसते..
न बोलता ज्यामध्ये सगळे समजते ती म्हणजे मैत्री........
मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..
अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...
ऍकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी...
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी
जवळ असताना मात्र ऐकमेकांशी पटत नाही....
कळतं सार पण वळत नाही......
खरचं काय असते मैत्री ते दुर गेल्याशिवाय कळत नाही...
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते..
आनंद दाखवण्यासाठी हसायची गरज नसते..
दु : ख दाखवायला आसवांची गरज नसते..
न बोलता ज्यामध्ये सगळे समजते ती म्हणजे मैत्री........
मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..
अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...
ऍकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी...
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी
आज पुन्हा लहान व्हावेसे वाटतेय..
मन हे वेड असते,
हे तुझ्या भोवती फ़िरताना समजले,
तूला मात्र ते..
कधीच नाही उमजले..
आज पावसाच्या थेंबात,
एक वेगळाच हर्ष दिसतोय..
जसा त्यानेही तुला..
केला स्पर्श वाटतोय..
आयुष्याच्या वाटेवर निर्णय घेताना,
आपणच आपले घ्यावे...
म्हणजे नंतर कुणाला दोष देताना..
आपलेच नाव पहीले यावे..
आला आला श्रावण आला..
घेऊनी नवी उम्मेद नवा बहर..
श्रावणाच्या आगमनाने..
झाडे वेली पाने फ़ुले.. डोलू लागली...
आला आला श्रावण आला...
घेऊन पुन्हा हर्ष नवा..
पक्षी गाती गीत नवे ..
झाडांवरती फुलती थवे...
आज पुन्हा लहान व्हावेसे वाटतेय..
आईच्या कुशीत झोपावेसे वाटतेय..
हट्ट करुन बाबांकडे पुन्हा एकदा..
पाहीजे ते मागावेसे वाटतेय..
हे तुझ्या भोवती फ़िरताना समजले,
तूला मात्र ते..
कधीच नाही उमजले..
आज पावसाच्या थेंबात,
एक वेगळाच हर्ष दिसतोय..
जसा त्यानेही तुला..
केला स्पर्श वाटतोय..
आयुष्याच्या वाटेवर निर्णय घेताना,
आपणच आपले घ्यावे...
म्हणजे नंतर कुणाला दोष देताना..
आपलेच नाव पहीले यावे..
आला आला श्रावण आला..
घेऊनी नवी उम्मेद नवा बहर..
श्रावणाच्या आगमनाने..
झाडे वेली पाने फ़ुले.. डोलू लागली...
आला आला श्रावण आला...
घेऊन पुन्हा हर्ष नवा..
पक्षी गाती गीत नवे ..
झाडांवरती फुलती थवे...
आज पुन्हा लहान व्हावेसे वाटतेय..
आईच्या कुशीत झोपावेसे वाटतेय..
हट्ट करुन बाबांकडे पुन्हा एकदा..
पाहीजे ते मागावेसे वाटतेय..
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)