सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

एक झाड पाहिलं बरंच मोठं होतं

झाड झाड व मी बोलतो....!!

एक झाड पाहिलं
बरंच मोठं होतं
पण आयुष्यात त्याच्या
फारसं सुख नव्हतं...
मी त्याच्या जवळ बसलो
आम्ही दोघे सारखेच
अन रोजचे असून सुद्धा
एकमेकांना अनोळखेच....
झाड वयाने मोठे होते
मला भीतीयुक्त आदर होता
पण झाडाला त्या परिस्थितीचा
माझ्याशी काही आवच नव्ह्ता....!!
मला म्हणाले ते
'आता आपण दोघे सारखेच
वय वगैरे काही नाही
दुःख वाटून घेऊ दोघेच...!'
कुणी नाही मला
असे त्याचे दुःख
एकाकी नसावा कधीही मी
एवढे माझे सुख....
खरा मित्र माझा
हे झाडच आहे मला कळाले
इतर गोष्टींवरून आपसूकच
झाडे कडे माझे पाउल वळाले....!!
मला म्हणाले 'साथ तुझी लाभली
तर सुखाचा होईल आयुष्य प्रवास...'
मी म्हणालो 'साथ आहे मी
राहीन तुझ्या आश्रयास...!!'
गार वारा आला
आम्ही दोघेही सुखावलो
दोघांच्या मनाचे ओझे उतरले
पुन्हा आपापल्या मार्ग निघालो....

झाड झाड व मी बोलतो....

आयुष्यभर ह्यांनी माझ्या शब्दांचे वाभाडे काढले

फ़ाटकी तुझी झोळी..
अन माझं नशीब फाटलेलं...
किती ठीगळं लावू त्याला..
ते जागो जागी गुरफटलेलं


पाणावलेल्या डोळ्यांनी
कोरडे आयुष्य पहिले
रंग उडून गेले होते सारे
फक्त व्रणांचे डाग ते राहिले...



आयुष्यभर ह्यांनी माझ्या
शब्दांचे वाभाडे काढले
पण मेल्यावर का होईना माझे
किंचितसे वजन वाढले....


सर्वच विचारतात मला सये
कसे फुलवले आठवांचे मळे
मी मात्र नियमित लपवले गं
आसवांचे ते साठवलेले तळे

तुझ्या सहवासात... शिकलो मी जगायला...

ना दावा काम आई न दुआ काम आई
जब जिन्दगी रुलानाही चाहती है तो
मुस्कुराने के लिए कोई वजह काम ना आई.



मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे....
मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे....



हसायचं होत तुझ्या संगे...
पण तू मला रडवून गेलीस.. ...
जगायचं होत तुझ्या संगे..
पण तू मला जिवंत पाने मारून गेलीस.



जाणले जे हृदय
ते आपले करता आले नाही
आठवणीतच राहिले फक्त
सोबत त्या जगताच आले नाही .....



तुझ्या सहवासात...
शिकलो मी जगायला...
ती होतीस सोबतीला म्हणून...
शिकलो कविता लिहायला..

सागर तटाचा एक संवाद

सागर तटाचा एक संवाद
***********************
अनुद्विग्न अर्नावाचा तटे वर जीव किती
शांत सांझी त्यांच्या संवाद मज लाभला
अर्णव म्हणे तटला
तुझे तटणे माझ्या उरी
एक मंथन करी
भावनाचे उफान मग
त्या डोलणाऱ्या लहरी
.....
तटाची वाणी हृदयाला भिनली
तुझ्यात सामावण्या साठीच
मी इथे जन्मली
माझे जीवन तुझ्या ओंजळीत आहेत
तुझ्या लहरीचे आभार
मी हे स्वप्न जगत आहे
तुझ्या त्या उफान्लेल्या भवनाच्या
लहरी मज भावे
तुझ्या स्पर्श साठी मी स्वतः
हि पौर्णिमेची वाटे पाहे
..........
अर्णव वाढला इथेच
तुझ्या विना माझ्या अस्तित्व
म्हणजे सुसाटलेला वारा ................

एक गोड प्रेमपत्र ......

एक गोड प्रेमपत्र ..........

खरच विश्वास नाहि मला
हेच ते डोळे आहेत का?जे मला नेहमी टाळायचे
तेच आज माझ्या प्रेमाने भरुन आले आहेत !
हा भास तर नाहि ना पन मला ते जानवतय…

नक्किच i can fill that

जेंव्हा तु एकदा फोन ठेवतान sweet dreams म्हणताना
हळुच म्हनालीस miss u तेंव्हाच कळल होत मला
तुही माझ्या प्रेमात पडली आहेस !

खरच मला नाहि अजुन विश्वास
तु कित्ति गोड हसतेस हल्लि…
मध्य रात्रिचे तुझे sms वाचताना
मन माझ कित्ति आनंदि असत !

i m just falling into love.........i m just crashing into love

मी तुझ्या प्रेमात वेडा तर नाहि ना होत आहे?

का तु माझ्या प्रेमाला नाहि नाहि म्हनुन मला त्रास दिलास…
पन तो त्रास हि कित्ति मस्त होता जितक कि तुझ लाजुन माझ्या मीठित सामावुन जान !

खरच नाहि मला विश्वास अजुनही कित्ति जपतेस तु मला त्यामुळेच कि काय तुझी आठवन
आलि कि मी गुदमरुन जातो…कारन तु कुठेच नसतेस तरिहि फ़ार जवळ असतेस, अगदी जवळ !

काय मस्त प्रवास होता तो तितकाच जीवघेना…
तुला विचारन्या पासुन ते, तु हो म्हने पर्यंतचा…
तुच सांगितलस मला कि हे जग कस वाइट असत ते आणि तु कित्ति चांगला आहेस ते !

तुझि फ़ार आठवन येते…. आज पहाटे माझ्या गाली
तुझ्या अधरांचा स्पर्श झाला… तु जवळ नव्हतीसतरिही जीव माझा मोहरुन गेला…!

ये ना लवकर ….

तुझ्या वाचुन जगन्याची सवय झाली आहे… अश्रुंवाचुन रडण्याची सवय झाली आहे …!
तुझी फ़ार आठवन येते

काट्यांचं प्रेम असतं गुलाबावर

कोंड्तोय श्वास रडतोय मन
जीवाची होतीये फार उधळण
कसले कायदे तुमच्या मातीचे
जिथे माणसालाच नाही माणसाच्या
अस्तित्वाची आठवण ..



उसने मागितले त्याने हृदय मला
व्याजाचा मी सौदा केला
पण तो परतलाच नाही
हृदया सोबत स्वप्नांचा
व्याज हि बुडाला .........



काट्यांचं प्रेम असतं गुलाबावर
म्हणून तोडणारयाला ते टोचत
असतात पण काटे बाजूला केले
जाताना गुलाब का शांत बसतात?



नशिबही आज कसं
धाय मोकलून रडतंय,
शापित भविष्य जाणूनही
का पुन्हा प्रेमात पडतंय..




हाथो कि लकिरे अधूरी हो तो किस्‍मत मे दोस्‍ती नही होती
हाथो मे दोस्‍तो का हाथ हो तो लकिरो कि भी जरूरत नही होती



काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
...
कायम साथ देत राहातात.
मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात..

इज़हार-ए-इश्क करते हैं हुस्नवाले

इज़हार-ए-इश्क करते हैं हुस्नवाले आँगन राह तकता तेरी डोली
आकर भरले तू रंग सुनी हैं क़यामत से इस दिल की रंगोली,
बहोत सहे पतझड़ के मौसम अब तमन्ना हैं फूलों के खिलने की
खुशियों से भर दू मैं तेरा दामन तू प्यार से भर दे मेरी झोली..!!

तुझ्या प्रेमाची सावली लाभली असती

तुझ्या प्रेमाची सावली लाभली असती
तर दाटली असती हिरवळ चोहीकडे
तुझ्या माझ्या विरहाने मात्र
तो वाळवंट हि राहिला एक कोडे



सिमेंटच्या जंगलात नात्यातल्या
संधिसाधू लोकांचा गोतावळा,
हक्काने निलाजरे मागतात
असे आवळा देऊन कोहळा..!!

गर्व आहे मी "महाळुंगे कर" असल्याचा..

नाव भले "महाळुंगे पडवळ" असु दे, पण "आमेरिका " सारखी ओळख आहे.
हुतात्मा बाबु गेनू सैद या गावचे सुपुत्र आहेत
१२ डिसेंबर हुतात्मा बाबु गेनू यांचा पुण्यतिथि दिवस आहे
मुंबईकर ,पुणेकर मित्र मंडळ यातील गावच्या महान व्यक्ति आहेत
गावची वेस,सभा मंडप आमची शान आहे,
बाबु गेनू हायस्कूल आमची मान आहे.
बैल पोळा गावचा सन खास आहे
दत्त मंदीर,शिवाई मंदिर आमची आस आहे..
"दहितुले ची ’ ची पावभाजी, "लोखंडे " चा वडापाव, "शिवाजी " चा चायनीज आहे.
म्हणूनच तर "महाळुंगे पडवळ" आमचा खास आहे..
गर्व आहे मी "महाळुंगे कर" असल्याचा..

आमोल घायाळ