त्या पहिल्याच भेटीच्या रिमझिम पावसात
तुझे हात माझ्या हातात गुरफटले होते ...
आपल्या त्या निर्णयावर त्या पावसानेही
जणू फुलांचे टपोरे थेंब सोडले होते ...
मनात माझ्या तुझ्याच तर ,
प्रेमाची छाया ''प्रतिबिंब'' आहे....
मग मी तुला विसरेन तरी कसा,
माझे अस्तित्वच तुझ्यात ''वसले''आहे ....!!
मनाच्या नाजूक तारा झेडणारी,
ती एक नाजूक परी........
चूक तिची न माझी पण,
मनाला "जखम" झाली खरी..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा