सोमवार, ८ ऑगस्ट, २०११

रडण्याचं नातं वात्सल्याशी जोडण्याऎवजी,


रडण्याचं नातं वात्सल्याशी जोडण्याऎवजी,
माणसं ते नातं दुर्बलतेशी जोडतात..
ती माणसं पाणी ओघळू देत नाहीत...


निरनिराळ्या लोकांच्या दृष्टीकोनातून आपण..
जर स्वत:ला पाहू शकलो तर..
आपल्याला खुप नवे मित्र आपल्यातच मिळतील..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा