तो श्रावणातला पाऊस..
अजूनही आठवतो मला..
तुझ्या संगे चाललेल्या त्या क्षणांनी..
पुन्हा भिजवून जातो मला..
ओठात तेच लपवावे जे बोलता येत नाही..
डोळ्यात तेच जपावे जे दाखवता येत नाही..
तुझ्या माझ्या नात्याला जप असे की..
दुर जरी असलो तरी दुर पाठवता येत नाही..
सारया चुकांना माझ्या..
स्वत:च्या पदरात घेई..
अशी ममतेचा सागर..
ती माझी आई...
तुझा आवाज कानी पडता..
पाय त्या दिशेने वळतात..
तू समोर दिसताच मग..
हात तुला मिठीत घ्यायला सरावतात..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा