जीवनाचे गणित
वाटत असते अंधाराची रात्र आता नाही उजळणार
जिवनाचे हे गणित कधीच नाही सुटणार
तरीही अचानक आयुष्यात एक दिवस असा येतो
या सगळ्या गोष्ठींचा चेहरा मोहराच बदलुन जातो
कुठुन तरी कुठलातरी एक कवी येतो
त्या गणितातुन जिवनाचे गाणेच गाऊन जातो
आणि मग
आजवर न उलगडलेले कोडे हळुवार उलगडते
निराशेचा अंधार संपतो अन जिवन सारं उजळु लागते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा