रविवार, २३ ऑक्टोबर, २०११

कधी तरी विचार करतो

चुकलेला तो क्षण
आज हि चुकवतोय
प्रेत्यक कथा .......आसवाच्या
शब्दात मांडतोय



आम्ही तिरडी वर पडाव
लोकांनी चार असाव गाळाव
त्या असावच देन म्हणून
दहा दिवसांनी जेवणाचे बेत आखाव


फासावर लटकलेली पाहुनी
ती शय्या .. नक्कीच तो सुटला असेल
कि सुखाच्या शोधात तो असुनी
दुखाच्या गर्दीत तो विरला असेल



कधी तरी विचार करतो
व्यहारिक जगात मीच मारतो
देणे-घेणे लागू पडते सर्वना
तो मात्र जीव देण्यातच रमतो


अविरत चालण्याचा
प्रयास असा फसला
त्या वाटेवरच्या वळणावर
तिचा माझा हाथ अपुसकच सुटला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा